महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मिती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली औरंगाबाद – जालना ठाणे – पालघर धुळे – नंदुरबार 2. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? यापैकी नाही. वाशीम रत्नागिरी सिंधुदुर्ग 3. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. कोल्हापूर बीड औरंगाबाद उस्मानाबाद 4. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? नाशिक औरंगाबाद अकोला उस्मानाबाद 5. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2014 6. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून …….. या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघर जालना वाशीम नंदुरबार 7. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 8. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर 9. योग्य विधान निवडा. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. सर्व विधान योग्य आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. 10. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम परभणी जालना बीड Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
10
10=10carect ale
10/10
8/10
7/10
10/8
10/10
10/10
9 right