महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मिती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा1. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम जालना परभणी बीड2. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर3. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2017 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 20154. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर यापैकी नाही5. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून …….. या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघर जालना वाशीम नंदुरबार6. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर बीड7. योग्य विधान निवडा. सर्व विधान योग्य आहे. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय.8. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? अकोला उस्मानाबाद नाशिक औरंगाबाद9. चुकीचा पर्याय निवडा. औरंगाबाद – जालना धुळे – नंदुरबार उस्मानाबाद – गडचिरोली ठाणे – पालघर10. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? रत्नागिरी वाशीम यापैकी नाही. सिंधुदुर्ग Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट कराGk च्या आणखी टेस्टइतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
10/10
(9/10) ale write
९
5
Same here
08/10
९
10 marks
10 out of 10
9 right
10/10
10/10
10/10
9 marks
10/7
10/10
6
8
10
10/10
9 mark
Sandip patil 9
Yosige9yeoyeoye96e693iywigsifskg s hd
9
7
10
6/10
9
10/6
Yamini Rajput 8marks
8 mark
10
9 marks
10 to 10
10=10carect ale
10
10/10
8/10
7/10
10/8
10/10
9 right
9 marks