महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मितीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची निर्मिती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. वाशिम जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झाला? अकोला औरंगाबाद नाशिक उस्मानाबाद 2. योग्य विधान निवडा. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. सर्व विधान योग्य आहे. 3. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून …….. या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. जालना नंदुरबार पालघर वाशीम 4. पालघर जिल्हा निर्मिती दिनांक – 1 ऑगस्ट 2019 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2017 5. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर 6. चुकीचा पर्याय निवडा. औरंगाबाद – जालना धुळे – नंदुरबार उस्मानाबाद – गडचिरोली ठाणे – पालघर 7. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? वाशीम सिंधुदुर्ग रत्नागिरी यापैकी नाही. 8. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर जालना वाशीम बीड परभणी 9. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. उस्मानाबाद बीड औरंगाबाद कोल्हापूर 10. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर यापैकी नाही Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Yamini Rajput 8marks
8 mark
10
10 out of 10
Yosige9yeoyeoye96e693iywigsifskg s hd
5
10/10
9 marks
10 marks
10 to 10