सामान्य ज्ञान Test No.08General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात. शांतीवन राजघाट विजयघाट शक्तीस्थळ 2. वर्ष सांगा. बक्सारची लढाई 1772 1765 1764 1757 3. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले. संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास संत एकनाथ 4. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला. जेम्स चॅडविक गोल्डस्टिन रुदरफोर्ड न्युटन 5. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा अहमदनगर रायगड नंदूरबार 6. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा. मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा हे होते. मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली झाली. सर्व विधाने योग्य आहे. 7. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे. नानासाहेब पेशवे संभाजी महाराज बाजीराव पेशवे शिवाजी महाराज 8. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा. भूटान श्रीलंका भारत जपान 9. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. तिन्ही विधाने बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर 10. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ? डॉ.राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर एच.सी.मुखर्जी 11. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात. न्युरोलाॅजी हेमॅटोलाॅजी नेफ्राॅलॉजी कार्डिओलॉजी 12. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे विलासराव देशमुख विलासराव साळुंखे अमिर खान 13. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? सौदी अरेबिया इस्राईल कॅनडा इराण 14. …….. या ग्रहाभोवती कडी असते. बुध मंगळ शुक्र शनी 15. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ? भात कापूस नीळ ताग Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15
१२
Swati marked
15/15
11
11
12/15