सामान्य ज्ञान Test No.09General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 91°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. 2. स्थापना वर्ष सांगा. केंद्रीय निवडणूक आयोग 25 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1950 26 जानेवारी 1958 3 जानेवारी 1960 3. लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ……. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… क्रमांक लागतो. पहिला तिसरा तिसरा दुसरा चौथा दुसरा दुसरा तिसरा 4. योग्य विधान निवडा. विधान 1) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. विधान 2) हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळ कृष्ण गोखले होते. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर 5. वसुंधरा दिन केव्हा असतो ? 22 मे 22 मार्च 22 जुलै 22 एप्रिल 6. योग्य विधान निवडा खंडांचा खंड असे उत्तर अमेरिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आशिया खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आफ्रिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे युरोप खंडास म्हटले जाते. 7. चुकीचा पर्याय निवडा. चले जाव चळवळ – 1940 चंपारण्य सत्याग्रह – 1917 असहकार आंदोलन – 1920 खेडा सत्याग्रह – 1918 8. मसुदा समिती ….. ऑगस्ट 1947 या रोजी नेमली गेली. 21 29 26 27 9. ……….. यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद पंडित मदन मोहन मालवीय स्वामी दयानंद सरस्वती 10. कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ते पर्यायातून निवडा. गॅमा अल्फा बिटा यापैकी नाही. 11. ……… यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. मोहम्मद अली जीना खान अब्दुल गफार खान मौलाना अबुल कलाम महात्मा गांधी 12. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? पाच सात नऊ दहा 13. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश पंजाब 14. पंचायत राज हे ………. यांचे स्वप्न होते. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी लोकमान्य टिळक 15. ठिकाण सांगा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी ठाणे पुणे औरंगाबाद नाशिक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
12/15 marks
14 right
9