सामान्य ज्ञान Test No.09General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. मसुदा समिती ….. ऑगस्ट 1947 या रोजी नेमली गेली. 26 27 21 29 2. ठिकाण सांगा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी नाशिक पुणे ठाणे औरंगाबाद 3. स्थापना वर्ष सांगा. केंद्रीय निवडणूक आयोग 26 जानेवारी 1958 3 जानेवारी 1960 15 ऑगस्ट 1950 25 जानेवारी 1950 4. ……… यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी मोहम्मद अली जीना मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान 5. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? सात नऊ पाच दहा 6. योग्य विधान निवडा. विधान 1) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. विधान 2) हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळ कृष्ण गोखले होते. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. चुकीचा पर्याय निवडा. चले जाव चळवळ – 1940 असहकार आंदोलन – 1920 चंपारण्य सत्याग्रह – 1917 खेडा सत्याग्रह – 1918 8. कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ते पर्यायातून निवडा. यापैकी नाही. गॅमा बिटा अल्फा 9. ……….. यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती रवींद्रनाथ टागोर पंडित मदन मोहन मालवीय 10. योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 91°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110°C असतो. 11. पंचायत राज हे ………. यांचे स्वप्न होते. इंदिरा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक 12. योग्य विधान निवडा खंडांचा खंड असे आफ्रिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आशिया खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे उत्तर अमेरिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे युरोप खंडास म्हटले जाते. 13. वसुंधरा दिन केव्हा असतो ? 22 जुलै 22 एप्रिल 22 मार्च 22 मे 14. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. कर्नाटक मध्य प्रदेश पंजाब गुजरात 15. लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ……. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… क्रमांक लागतो. तिसरा दुसरा चौथा दुसरा पहिला तिसरा दुसरा तिसरा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
12/15 marks
14 right
9