Free :

सामान्य ज्ञान Test No.08

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली.
विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली.
विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.

 
 
 
 

2. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा.

 
 
 
 

3. वर्ष सांगा.
बक्सारची लढाई

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

6. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ?

 
 
 
 

7. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात.

 
 
 
 

8. …….. या ग्रहाभोवती कडी असते.

 
 
 
 

9. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले.

 
 
 
 

10. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

11. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

12. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे.

 
 
 
 

13. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

14. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात.

 
 
 
 

15. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

17 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.08”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!