सामान्य ज्ञान Test No.08General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक तिन्ही विधाने बरोबर 2. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा. मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. सर्व विधाने योग्य आहे. मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली झाली. मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा हे होते. 3. वर्ष सांगा. बक्सारची लढाई 1765 1764 1757 1772 4. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा. भारत भूटान जपान श्रीलंका 5. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ? एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ? कापूस ताग भात नीळ 7. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात. शक्तीस्थळ शांतीवन विजयघाट राजघाट 8. …….. या ग्रहाभोवती कडी असते. शुक्र मंगळ बुध शनी 9. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले. संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत रामदास संत तुकाराम 10. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? इस्राईल कॅनडा सौदी अरेबिया इराण 11. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे विलासराव साळुंखे अमिर खान विलासराव देशमुख 12. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे. शिवाजी महाराज बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे संभाजी महाराज 13. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सातारा नंदूरबार अहमदनगर 14. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात. न्युरोलाॅजी कार्डिओलॉजी नेफ्राॅलॉजी हेमॅटोलाॅजी 15. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला. जेम्स चॅडविक न्युटन रुदरफोर्ड गोल्डस्टिन Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
15
SARLA bhavar 10
13
14
11
Marks 12
11
14/15
13 marks