सामान्य ज्ञान Test No.08General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा. श्रीलंका जपान भूटान भारत 2. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? इराण सौदी अरेबिया इस्राईल कॅनडा 3. …….. या ग्रहाभोवती कडी असते. मंगळ शुक्र बुध शनी 4. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ? डॉ.राजेंद्र प्रसाद एच.सी.मुखर्जी यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर 5. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला. रुदरफोर्ड न्युटन जेम्स चॅडविक गोल्डस्टिन 6. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात. हेमॅटोलाॅजी कार्डिओलॉजी नेफ्राॅलॉजी न्युरोलाॅजी 7. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात. शांतीवन शक्तीस्थळ विजयघाट राजघाट 8. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले. संत रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ 9. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सातारा अहमदनगर नंदूरबार 10. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे. शिवाजी महाराज बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे संभाजी महाराज 11. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. तिन्ही विधाने बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर 12. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ? भात नीळ कापूस ताग 13. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा. मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली झाली. सर्व विधाने योग्य आहे. मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा हे होते. 14. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे अमिर खान विलासराव देशमुख विलासराव साळुंखे 15. वर्ष सांगा. बक्सारची लढाई 1772 1765 1757 1764 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15
१२
Swati marked
15/15
11
11
12/15