सामान्य ज्ञान Test No.08General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ………. असे म्हणतात. कार्डिओलॉजी हेमॅटोलाॅजी नेफ्राॅलॉजी न्युरोलाॅजी 2. वर्ष सांगा. बक्सारची लढाई 1772 1765 1764 1757 3. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. विधान 2) सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. विधान 3) आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर 4. भारतातील राष्ट्रीय मानव हक्क आयोगाबद्दल चुकीचे असणारे विधान ओळखा. सर्व विधाने योग्य आहे. मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा हे होते. मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली झाली. मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 5. जेरुसलेम ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? इस्राईल सौदी अरेबिया कॅनडा इराण 6. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ? नीळ भात कापूस ताग 7. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही. एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद 8. इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला ……… असे म्हणतात. विजयघाट राजघाट शांतीवन शक्तीस्थळ 9. …….. या ग्रहाभोवती कडी असते. शनी बुध मंगळ शुक्र 10. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा रायगड नंदूरबार अहमदनगर 11. ………. यांनी न्युट्राॅनचा शोध लावला. न्युटन जेम्स चॅडविक रुदरफोर्ड गोल्डस्टिन 12. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही ते पर्यायातून निवडा. जपान भूटान श्रीलंका भारत 13. ……….. यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे. बाजीराव पेशवे संभाजी महाराज शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे 14. ………… यांनी मनाचे श्लोक लिहिले. संत रामदास संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर 15. ……………. यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. अमिर खान विलासराव देशमुख विलासराव साळुंखे अण्णा हजारे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15
१२
Swati marked
15/15
11
11
12/15