समाजसुधारकांचे विचारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांचे विचार या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी ………… या वृत्तपत्रातून आगरकर यांनी बुद्धिवादावर आधारित विचार मांडले. सुधारक प्रभाकर मूकनायक हरीजन 2. स्त्रियांसाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे.स्त्रियांना आवश्यक अशा सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा विचार करून भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना करणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई गोपाळ गणेश आगरकर 3. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ? डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा ज्योतीबा फुले महात्मा टिळक 4. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही महादेव गोविंद रानडे राजा राममोहन रॉय 5. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे गोपाळ गणेश आगरकर 6. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी धो.के.कर्वे 7. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? डॉ बाबासाहेब आंबेडकर म. धोंडो केशव कर्वे महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज 8. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? संत गाडगेबाबा राजर्षी शाहू महाराज संत तुकाराम आण्णाभाऊ साठे 9. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट गोपाळ हरी देशमुख 10. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – यापैकी नाही. रा. गो.भांडारकर महात्मा ज्योतीबा फुले गोपाळ गणेश आगरकर 11. ज्या हातावर घट्टा व चट्टा नाही तो खरा स्वावलंबी विद्यार्थीच नव्हे असे खालीलपैकी कोण म्हणत ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी बाबा आमटे 12. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले. 13. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. लोकमान्य टिळक कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी डॉ.आंबेडकर 14. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. सुभाषचंद्र बोस डॉ.आंबेडकर महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील 15. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला. न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी महात्मा ज्योतीबा फुले गणेश वासुदेव जोशी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
11
11 marks
10 marks..
11 Mark’s
Vivek Deshmukh
12
11
13/15
Mersing khajya bhil