समाजसुधारकांचे विचारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांचे विचार या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. लोकमान्य टिळक कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी डॉ.आंबेडकर 2. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ? डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा ज्योतीबा फुले महात्मा टिळक 3. खालीलपैकी ………… या वृत्तपत्रातून आगरकर यांनी बुद्धिवादावर आधारित विचार मांडले. हरीजन सुधारक प्रभाकर मूकनायक 4. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे 5. स्त्रियांसाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे.स्त्रियांना आवश्यक अशा सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा विचार करून भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना करणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. गोपाळ गणेश आगरकर पंडिता रमाबाई विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे 6. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. 7. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. महात्मा फुले डॉ.आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील सुभाषचंद्र बोस 8. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला. महात्मा ज्योतीबा फुले न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी गणेश वासुदेव जोशी 9. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – महात्मा ज्योतीबा फुले यापैकी नाही. गोपाळ गणेश आगरकर रा. गो.भांडारकर 10. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर म. धोंडो केशव कर्वे 11. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ? आण्णाभाऊ साठे संत तुकाराम राजर्षी शाहू महाराज संत गाडगेबाबा 12. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ? गोपाळ हरी देशमुख महादेव गोविंद रानडे यापैकी नाही राजा राममोहन रॉय 13. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. गोपाळ हरी देशमुख सेनापती बापट डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 14. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज महर्षी धो.के.कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 15. ज्या हातावर घट्टा व चट्टा नाही तो खरा स्वावलंबी विद्यार्थीच नव्हे असे खालीलपैकी कोण म्हणत ? महात्मा गांधी कर्मवीर भाऊराव पाटील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाबा आमटे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
7
13
12/15
9
14
Nic test सुंदर
Nice test सुंदर
15 / 15