सामान्य ज्ञान Test No.09General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ठिकाण सांगा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी नाशिक ठाणे औरंगाबाद पुणे 2. वसुंधरा दिन केव्हा असतो ? 22 एप्रिल 22 मे 22 जुलै 22 मार्च 3. लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ……. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… क्रमांक लागतो. चौथा दुसरा तिसरा दुसरा पहिला तिसरा दुसरा तिसरा 4. योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 91°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. 5. कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ते पर्यायातून निवडा. अल्फा यापैकी नाही. गॅमा बिटा 6. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? नऊ पाच दहा सात 7. ……….. यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. रवींद्रनाथ टागोर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद पंडित मदन मोहन मालवीय 8. योग्य विधान निवडा खंडांचा खंड असे युरोप खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आशिया खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे उत्तर अमेरिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आफ्रिका खंडास म्हटले जाते. 9. योग्य विधान निवडा. विधान 1) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. विधान 2) हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळ कृष्ण गोखले होते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर 10. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. कर्नाटक पंजाब गुजरात मध्य प्रदेश 11. मसुदा समिती ….. ऑगस्ट 1947 या रोजी नेमली गेली. 27 26 21 29 12. चुकीचा पर्याय निवडा. असहकार आंदोलन – 1920 चले जाव चळवळ – 1940 चंपारण्य सत्याग्रह – 1917 खेडा सत्याग्रह – 1918 13. स्थापना वर्ष सांगा. केंद्रीय निवडणूक आयोग 26 जानेवारी 1958 15 ऑगस्ट 1950 3 जानेवारी 1960 25 जानेवारी 1950 14. पंचायत राज हे ………. यांचे स्वप्न होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी महात्मा गांधी लोकमान्य टिळक 15. ……… यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम मोहम्मद अली जीना Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
12/15 marks
14 right