सामान्य ज्ञान Test No.06General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 26 जानेवारी 1965 1 नोव्हेंबर 1950 2. ………….. हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी बद्रुद्दिन तैय्यबजी 3. फ्रान्स : युरो : : चीन : ? चिली पेसो फ्रँक रुपी युआन 4. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो ? 13 जुलै 9 जुलै 11 जुलै 18 जुलै 5. महाराष्ट्र राज्याला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 840 कि.मी. 720 कि.मी. यापैकी नाही 600 कि.मी. 6. ……….. ही संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी होय. देहू आळंदी पंढरपूर पैठण 7. योग्य विधान निवडा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना मादाम कामा यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना फिरोजशहा मेहता यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. 8. मानवी शरीराचे तापमान किती असते ते पर्यायातून निवडा. 94.6°F 96.6°F 92.6°F 98.6°F 9. चुकीचा पर्याय निवडा. नवाबांचे शहर – लखनौ गुलाबी शहर – मुंबई ऑरेंज सिटी – नागपूर गोल्डन सिटी – अमृतसर 10. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ………… मतदान करू शकत नाहीत. विधानसभा निर्वाचित सदस्य लोकसभा निर्वाचित सदस्य विधानपरिषद निर्वाचित सदस्य राज्यसभा निर्वाचित सदस्य 11. ठिकाण सांगा. सतीश धवन स्पेस सेंटर यापैकी नाही हैदराबाद मुंबई श्रीहरीकोटा 12. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ? 3.2 टक्के 2.4 टक्के 4.2 टक्के 3 टक्के 13. पोलीस हा विषय ………… मध्ये समाविष्ट आहे. समवर्ती सूची राज्यसूची आणि केंद्रसूची दोन्हीही राज्यसूची केंद्रसूची 14. ………. हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते. लाला लजपतराय दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक 15. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15