सामान्य ज्ञान Test No.06General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? 26 जानेवारी 1950 1 नोव्हेंबर 1950 26 जानेवारी 1965 26 जानेवारी 1947 2. मानवी शरीराचे तापमान किती असते ते पर्यायातून निवडा. 96.6°F 98.6°F 92.6°F 94.6°F 3. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. पंडित नेहरू 4. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ………… मतदान करू शकत नाहीत. विधानसभा निर्वाचित सदस्य राज्यसभा निर्वाचित सदस्य लोकसभा निर्वाचित सदस्य विधानपरिषद निर्वाचित सदस्य 5. ठिकाण सांगा. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा मुंबई यापैकी नाही हैदराबाद 6. पोलीस हा विषय ………… मध्ये समाविष्ट आहे. राज्यसूची केंद्रसूची राज्यसूची आणि केंद्रसूची दोन्हीही समवर्ती सूची 7. फ्रान्स : युरो : : चीन : ? रुपी चिली पेसो युआन फ्रँक 8. ………….. हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बद्रुद्दिन तैय्यबजी दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी 9. ……….. ही संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी होय. देहू पंढरपूर पैठण आळंदी 10. चुकीचा पर्याय निवडा. गुलाबी शहर – मुंबई ऑरेंज सिटी – नागपूर नवाबांचे शहर – लखनौ गोल्डन सिटी – अमृतसर 11. ………. हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते. बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी 12. योग्य विधान निवडा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना फिरोजशहा मेहता यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना मादाम कामा यांनी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. 13. महाराष्ट्र राज्याला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 840 कि.मी. 600 कि.मी. 720 कि.मी. यापैकी नाही 14. जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो ? 13 जुलै 18 जुलै 11 जुलै 9 जुलै 15. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ? 3.2 टक्के 2.4 टक्के 3 टक्के 4.2 टक्के Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
14 marks
11 marks
15%8
15/15
15 out of
15/15
15/15
13
14