सामान्य ज्ञान Test No.65General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग लाल बहादुर शास्त्री 2. राष्ट्रीय विधी विद्यापीठ खालीलपैकी कोठे नाही? लातूर मुंबई औरंगाबाद नागपूर 3. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश लोकसभा सभापती पंतप्रधान 4. 25 डिसेंबर ……… ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनू स्मृतीचे दहन केले. 1927 1931 1919 1925 5. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार ………… यांना आहे. राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश उपराष्ट्रपती 6. छत्रपती राजाराम महाराज यांची राजधानी खालीलपैकी कोठे होती? पुणे सातारा रायगड कोल्हापूर 7. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा. उमेदवारांचे नामांकन करणे. आचार संहिता लागू करणे. मतदार यादी तयार करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे. 8. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ? आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक बिहार 9. योग्य विधान निवडा. विधान 1) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. विधान 2) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1991 मध्ये झाली. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 10. लाल बाल पाल यांच्यातील लाल म्हणजे नेमके कोण? लाल बहादूर शास्त्री लाला हरदयाळ लाला लजपत राय जवाहरलाल नेहरू 11. संस्थाने खालसा करणारा ‘ असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाऊ शकते? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड कॉर्नवॉलीस 12. संत नामदेवांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? परभणी हिंगोली पुणे औरंगाबाद 13. बलवंतराव मेहता यांनी किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचविली होती? दोन एक बहु तीन 14. गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सावरकर बंधू रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाल 15. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच – पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
11
12
13/ 15
12
Gautam N. Patil
13/15
13
11
12