Free :

सामान्य ज्ञान Test No.57

1. …….. ह्या जिल्ह्याला वाघांची राजधानी म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे.

 
 
 
 

2. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

3. सूर्यमालेतील सातवा ग्रह कोणता ?

 
 
 
 

4. 1 कॅलरी = ?

 
 
 
 

5. RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ?

 
 
 
 

6. बिहू : आसाम : : घूमर : ?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) घटना समितीच्या एकूण 12 उपसमित्या होत्या.
विधान 2) घोडा ही घटना समितीची स्वीकृत निशाणी होती.

 
 
 
 

8. जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे ?

 
 
 
 

9. कोतवाल हे पद केव्हा पासून आस्तित्वात आहे ?

 
 
 
 

10. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 …… 2014 ला झाली.

 
 
 
 

11. सभापती आणि उपसभापती या दोघांचाही कार्यकाळ …… वर्षांचा असतो.

 
 
 
 

12. महात्मा गांधी यांनी ….. मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली.

 
 
 
 

13. ठिकाण सांगा.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

 
 
 
 

14. कवक ही …….. वनस्पती आहे.

 
 
 
 

15. होमरूल चळवळीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली होती?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

3 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.57”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!