Free :

सामान्य ज्ञान Test No.56

1. तारापूर अणुवीज प्रकल्प कोठे आहे ?

 
 
 
 

2. नायब तहसिलदार हा कोणत्या वर्गाचा अधिकारी असतो ?

 
 
 
 

3. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खालील पैकी कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

 
 
 
 

4. कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट कशावरून ठरतो?

 
 
 
 

5. मक्याचे कणीस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ?

 
 
 
 

6. पर्यायातील कोणती कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

7. 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ……. दिन म्हणून साजरा केला जातो.

 
 
 
 

8. अणुअंक कोणत्या अक्षराने दर्शवितात?

 
 
 
 

9. खालील विधाने पहा आणि पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
1) गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात.
2) गडचिरोली जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
3) कोल्हापूर हा कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

10. स्थापना वर्ष सांगा.
शाहू मिल

 
 
 
 

11. जिल्हा परिषदे मध्ये एक स्थायी समिती आणि …… विषय समित्या असतात.

 
 
 
 

12. पितळ हा धातू कशापासून तयार करतात ?

 
 
 
 

13. बुध या ग्रहाविषयी चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. सुबोध पत्रिका : वि.रा.शिंदे : : इंदुप्रकाश : ?

 
 
 
 

15. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

8 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.56”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!