Free :

सामान्य ज्ञान Test No.55

1. मामलेदार कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

2. भारतात सर्वात जास्त वनाखालील क्षेत्र ……… या राज्यात आहे.

 
 
 
 

3. ………. किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते.

 
 
 
 

4. सोडियम कार्बोनेट चे व्यावहारिक नाव काय आहे ?

 
 
 
 

5. …….. नुसार राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) न्यूटनचा पहिला नियम संवेगावर आधारित आहे.
विधान 2) न्यूटनचा दुसरा नियम जडत्वावर आधारित आहे.
विधान 3) न्यूटनचा तिसरा नियम हा दोन वस्तूंच्या बलाच्या अनोन्य क्रियेसंबंधी आहे.

 
 
 
 

9. 12 नोव्हेंबर 1930 ते 13 जानेवारी 1931 दरम्यान …….. गोलमेज परिषद लंडन येथे पार पडली.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणती संघटना बालक विकासासाठी कार्य करते ?

 
 
 
 

11. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) आशिया खंड हा सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे.
विधान 2) जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे.

 
 
 
 

13. जीवनसत्वे आणि त्यांच्या अभावी होणारे आजार याबाबत चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. …… मे हा दिन जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करतात.

 
 
 
 

15. राज्य शासन आणि जिल्हा परिषद यातील दुवा म्हणून कोण काम करतो ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

12 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.55”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!