Free :

सामान्य ज्ञान Test No.50

1. कावीळ कांजण्या हे ……… पसरणारे रोग आहे.

 
 
 
 

2. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ?

 
 
 
 

5. पांढरट पट्टे कोणत्या ग्रहावर असतात ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1 – राजर्षी शाहू महाराजांनी 1906 मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली.
विधान 2 – 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला.

 
 
 
 

7. अरबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची प्रमुख राष्ट्रभाषा आहे ?

 
 
 
 

8. पंचायत समितीची सदस्य संख्या ……. अशी आहे.

 
 
 
 

9. बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

10. सुंदरबन अभयारण्य कोठे आहे?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

12. 1889 मध्ये …….. यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली.

 
 
 
 

13. बलाचे MKS पद्धतीतील एकक कोणते ?

 
 
 
 

14. सोडियम या मुलद्रव्याचा अनुक्रमांक …… आहे.

 
 
 
 

15. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

6 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.50”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!