सामान्य ज्ञान Test No.50General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. कावीळ कांजण्या हे ……… पसरणारे रोग आहे. विषाणूपासून पाण्यामुळे कीटकामार्फत हवेमार्फत 2. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे रायगड सातारा कोल्हापूर 3. चुकीचा पर्याय निवडा. नैनिताल – उत्तराखंड पाचगणी – महाराष्ट्र पंचमढी – मध्य प्रदेश मसुरी – उत्तर प्रदेश 4. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 26 नोव्हेंबर 1949 9 डिसेंबर 1946 24 जानेवारी 1947 22 जुलै 1947 5. पांढरट पट्टे कोणत्या ग्रहावर असतात ? बुध शनि मंगळ गुरू 6. योग्य विधान निवडा. विधान 1 – राजर्षी शाहू महाराजांनी 1906 मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. विधान 2 – 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. अरबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची प्रमुख राष्ट्रभाषा आहे ? पाकिस्तान जमैका भारत इजिप्त 8. पंचायत समितीची सदस्य संख्या ……. अशी आहे. 20 ते 25 15 ते 25 9 ते 19 10 ते 20 9. बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? पंजाब आसाम बिहार हिमाचल प्रदेश 10. सुंदरबन अभयारण्य कोठे आहे? केरळ महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार 11. योग्य विधान निवडा. तालुका दंडाधिकारी म्हणून गटविकास अधिकारी कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून नायब तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून विस्तार अधिकारी कार्य करतो. 12. 1889 मध्ये …….. यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. सरस्वतीबाई जोशी महात्मा फुले ग.वा.जोशी पंडिता रमाबाई 13. बलाचे MKS पद्धतीतील एकक कोणते ? अर्ग यापैकी नाही न्युटन ज्युल 14. सोडियम या मुलद्रव्याचा अनुक्रमांक …… आहे. आठ सतरा अकरा पंधरा 15. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला ? शिवनेरी प्रतापगड रायगड राजगड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
Good question
11/15
15/13
9 mark’s
9