सामान्य ज्ञान Test No.50General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. अरबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची प्रमुख राष्ट्रभाषा आहे ? भारत जमैका इजिप्त पाकिस्तान 2. सुंदरबन अभयारण्य कोठे आहे? केरळ पश्चिम बंगाल बिहार महाराष्ट्र 3. सोडियम या मुलद्रव्याचा अनुक्रमांक …… आहे. अकरा आठ पंधरा सतरा 4. 1889 मध्ये …….. यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. ग.वा.जोशी पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी महात्मा फुले 5. योग्य विधान निवडा. तालुका दंडाधिकारी म्हणून गटविकास अधिकारी कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून नायब तहसिलदार कार्य करतो. तालुका दंडाधिकारी म्हणून विस्तार अधिकारी कार्य करतो. 6. चुकीचा पर्याय निवडा. पाचगणी – महाराष्ट्र नैनिताल – उत्तराखंड मसुरी – उत्तर प्रदेश पंचमढी – मध्य प्रदेश 7. बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? आसाम पंजाब हिमाचल प्रदेश बिहार 8. पांढरट पट्टे कोणत्या ग्रहावर असतात ? गुरू बुध शनि मंगळ 9. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सातारा रायगड पुणे 10. योग्य विधान निवडा. विधान 1 – राजर्षी शाहू महाराजांनी 1906 मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची व शाहू मिलची स्थापना केली. विधान 2 – 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 11. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला ? शिवनेरी रायगड प्रतापगड राजगड 12. पंचायत समितीची सदस्य संख्या ……. अशी आहे. 9 ते 19 10 ते 20 20 ते 25 15 ते 25 13. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 24 जानेवारी 1947 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1947 26 नोव्हेंबर 1949 14. बलाचे MKS पद्धतीतील एकक कोणते ? न्युटन अर्ग ज्युल यापैकी नाही 15. कावीळ कांजण्या हे ……… पसरणारे रोग आहे. हवेमार्फत पाण्यामुळे विषाणूपासून कीटकामार्फत Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
Good question
11/15
15/13
9 mark’s
9