राज्यघटनेवर आधारित प्रश्नGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यघटनेवर आधारित प्रश्न – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राजमुद्रेला राष्ट्रगीताला यांपैकी नाही राष्ट्रध्वजाला 2. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी पंडित नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार दिलेले सर्व जगातील सर्वात मोठी राज्यघटना गणराज्याचा स्वीकार 4. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – घटना समितीची पहिली बैठक झाली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. 5. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. यापैकी नाही प्राण दिलेले दोन्हीही आत्मा 6. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 26 नोव्हेंबर 1949 29 नोव्हेंबर 1950 9 डिसेंबर 1949 26 जानेवारी 1950 7. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1947 9 डिसेंबर 1947 29 ऑगस्ट 1947 8. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 15दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 9. संरक्षण हा विषय कोणत्या सूचित येतो? केंद्रसुची समवर्ती सुची राज्यसुची केंद्रसुची व राज्यसुची दोन्हीही 10. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल एस.एन.मुखर्जी के.एम.मुंशी 11. घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती? हत्ती घोडा सिंह वाघ 12. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? के.टी.शहा पंडित नेहरू बी.एन.राव आचार्य कृपलानी 13. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 100 90 61 52 14. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.आंबेडकर एम.एन.रॉय 15. कलम 52 : राष्ट्रपती : : कलम 63 : ? भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेची रचना महान्यायवादी ग्रामपंचायतीची स्थापना Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sabmit
14