राज्यघटनेवर आधारित प्रश्नGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यघटनेवर आधारित प्रश्न – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 22 जुलै 1947 29 ऑगस्ट 1947 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1947 2. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. यांपैकी नाही राष्ट्रगीताला राष्ट्रध्वजाला राजमुद्रेला 3. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 29 नोव्हेंबर 1950 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1949 4. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? पंडित नेहरू एच सी मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? के.टी.शहा पंडित नेहरू बी.एन.राव आचार्य कृपलानी 6. कलम 52 : राष्ट्रपती : : कलम 63 : ? राज्यसभेची रचना महान्यायवादी ग्रामपंचायतीची स्थापना भारताचे उपराष्ट्रपती 7. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? दिलेले सर्व जगातील सर्वात मोठी राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार गणराज्याचा स्वीकार 8. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 15दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 9. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 90 52 100 61 10. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. यापैकी नाही प्राण दिलेले दोन्हीही आत्मा 11. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. वल्लभभाई पटेल एस.एन.मुखर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर के.एम.मुंशी 12. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एच.सी.मुखर्जी डॉ.आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एम.एन.रॉय 13. घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती? हत्ती वाघ सिंह घोडा 14. संरक्षण हा विषय कोणत्या सूचित येतो? राज्यसुची केंद्रसुची व राज्यसुची दोन्हीही केंद्रसुची समवर्ती सुची 15. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. घटना समितीची पहिली बैठक झाली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sabmit
14