राज्यघटनेवर आधारित प्रश्नGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यघटनेवर आधारित प्रश्न – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहे? धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार दिलेले सर्व गणराज्याचा स्वीकार जगातील सर्वात मोठी राज्यघटना 2. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 20 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 1 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 15दिवस 3. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? पंडित नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एच सी मुखर्जी 4. कलम 52 : राष्ट्रपती : : कलम 63 : ? महान्यायवादी राज्यसभेची रचना ग्रामपंचायतीची स्थापना भारताचे उपराष्ट्रपती 5. भारतीय सरनाम्यास राज्यघटनेचा ……… असे म्हणतात. प्राण यापैकी नाही दिलेले दोन्हीही आत्मा 6. संरक्षण हा विषय कोणत्या सूचित येतो? समवर्ती सुची राज्यसुची केंद्रसुची व राज्यसुची दोन्हीही केंद्रसुची 7. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. यांपैकी नाही राष्ट्रगीताला राजमुद्रेला राष्ट्रध्वजाला 8. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.आंबेडकर एम.एन.रॉय एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद 9. केंद्रसुचीत एकूण महत्वाचे ……… विषय आहे. 100 52 90 61 10. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 29 नोव्हेंबर 1950 9 डिसेंबर 1949 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 11. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? 9 डिसेंबर 1947 29 ऑगस्ट 1947 9 डिसेंबर 1946 22 जुलै 1947 12. घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती? सिंह घोडा वाघ हत्ती 13. घटना समितीमध्ये …………. हे प्रमुख मसुदाकार होते. के.एम.मुंशी वल्लभभाई पटेल डॉ.बाबासाहेब आंबेडकर एस.एन.मुखर्जी 14. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? बी.एन.राव आचार्य कृपलानी के.टी.शहा पंडित नेहरू 15. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. घटना समितीची पहिली बैठक झाली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. Loading … ही टेस्ट तुम्हाला कशी वाटली ? आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला टेस्ट हवी आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Sabmit
14
Rajyaghatnewar आधारित टेस्ट