सामान्य ज्ञान Test No.09General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. स्थापना वर्ष सांगा. केंद्रीय निवडणूक आयोग 15 ऑगस्ट 1950 25 जानेवारी 1950 3 जानेवारी 1960 26 जानेवारी 1958 2. मसुदा समिती ….. ऑगस्ट 1947 या रोजी नेमली गेली. 27 21 26 29 3. योग्य विधान निवडा खंडांचा खंड असे युरोप खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आफ्रिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे उत्तर अमेरिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आशिया खंडास म्हटले जाते. 4. लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ……. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… क्रमांक लागतो. दुसरा तिसरा तिसरा दुसरा पहिला तिसरा चौथा दुसरा 5. चुकीचा पर्याय निवडा. खेडा सत्याग्रह – 1918 चले जाव चळवळ – 1940 असहकार आंदोलन – 1920 चंपारण्य सत्याग्रह – 1917 6. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? सात पाच नऊ दहा 7. कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ते पर्यायातून निवडा. गॅमा अल्फा यापैकी नाही. बिटा 8. ठिकाण सांगा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी पुणे औरंगाबाद नाशिक ठाणे 9. ……….. यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर पंडित मदन मोहन मालवीय स्वामी दयानंद सरस्वती 10. ……… यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम मोहम्मद अली जीना 11. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. पंजाब गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश 12. वसुंधरा दिन केव्हा असतो ? 22 मार्च 22 एप्रिल 22 जुलै 22 मे 13. योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 91°C असतो. 14. योग्य विधान निवडा. विधान 1) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. विधान 2) हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळ कृष्ण गोखले होते. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 15. पंचायत राज हे ………. यांचे स्वप्न होते. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी लोकमान्य टिळक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
12/15 marks
14 right