सत्याग्रह आणि चळवळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत सत्याग्रह आणि चळवळ या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी कोणत्या चळवळीचे नेतृत्व करण्यास गांधीजींनी नकार दिला होता ? असहकार चळवळ यापैकी नाही. स्वदेशी चळवळ भूदान चळवळ 2. बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ? महादेव देसाई सरदार वल्लभभाई पटेल विनोबा भावे पंडित नेहरू 3. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा ………. साली सुरू केली. 1882 1893 1863 1896 4. …………. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु : सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला दिला. लोकमान्य टिळकांनी गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले महात्मा गांधी 5. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? उषा मेहता हंसाबेन मेहता अरुणा असफ अली यापैकी नाही 6. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा फुले महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर 7. योग्य विधान निवडा. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही सुभाषचंद्र बोस हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही मौलाना आझाद हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही महात्मा गांधी हे होते. 8. खाली दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. 1) भारत छोडो आंदोलन 2) सविनय कायदेभंग चळवळ 3) असहकार चळवळ 4) होमरूल चळवळ 2 3 4 1 4 3 2 1 4 2 3 1 1 2 3 4 9. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ? नागपूर झेंडा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह बार्डोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह 10. असहकार चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती? लाला लजपतराय लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी 11. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. मुळशी सत्याग्रह महात्मा गांधी विनोबा भावे सरदार वल्लभभाई पटेल सेनापती बापट 12. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1929 5 एप्रिल 1922 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 1930 13. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. मुंबई पुणे नागपूर दिल्ली 14. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? नीळ कॉफी रबर चहा 15. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग म्हणजेच ………… सत्याग्रह होय. चंपारण्य खेडा मुळशी बार्डोली Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
15
13
Mst
14 marks