सामान्य ज्ञान Test No.41

1. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?

 
 
 
 

2. भारताच्या विभाजनावेळी जी लाईन आखण्यात आली होती ती …. ओळखली जाते

 
 
 
 

3. एखादा व्यक्ती सलग किती वर्षे भारताबाहेर राहिल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते?

 
 
 
 

4. मानवी शरीरातील सामान्य रक्तदाब किती असायला पाहिजे?

 
 
 
 

5. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे?

 
 
 
 

6. आम्ही भारताचे लोक…. ‘ ही सुरुवात खालीलपैकी कशाची आहे?

 
 
 
 

7. PMFBY – हे कोणत्या योजनेचे संक्षिप्त रूप आहे

 
 
 
 

8. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचे गुणोत्तर काय आहे?

 
 
 
 

9. संथळांचा उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते केले?

 
 
 
 

10. 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती आहे?

 
 
 
 

11. राज्य आणि प्रामुख्याने घेतले जाणारे पीक यांची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

12. इंग्रजांनी कलकत्ता येथे बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते?

 
 
 
 

13. इंग्रजांविरुद्ध लढताना टिपू सुलतानला श्रीरंगपटनम येथे … यासाली वीरमरण प्राप्त झाले

 
 
 
 

14. नियोजन आयोगाचे शेवटचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

15. छतावर पाणी चढवण्यासाठी जी मोटार वापरली जाते त्यामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर …. ऊर्जेत होत असते

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

5 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.41”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!