Free :

सामान्य ज्ञान Test No.41

1. नियोजन आयोगाचे शेवटचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

2. आम्ही भारताचे लोक…. ‘ ही सुरुवात खालीलपैकी कशाची आहे?

 
 
 
 

3. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे?

 
 
 
 

4. 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती आहे?

 
 
 
 

5. एखादा व्यक्ती सलग किती वर्षे भारताबाहेर राहिल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते?

 
 
 
 

6. इंग्रजांनी कलकत्ता येथे बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते?

 
 
 
 

7. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचे गुणोत्तर काय आहे?

 
 
 
 

8. छतावर पाणी चढवण्यासाठी जी मोटार वापरली जाते त्यामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर …. ऊर्जेत होत असते

 
 
 
 

9. राज्य आणि प्रामुख्याने घेतले जाणारे पीक यांची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

10. भारताच्या विभाजनावेळी जी लाईन आखण्यात आली होती ती …. ओळखली जाते

 
 
 
 

11. संथळांचा उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते केले?

 
 
 
 

12. PMFBY – हे कोणत्या योजनेचे संक्षिप्त रूप आहे

 
 
 
 

13. मानवी शरीरातील सामान्य रक्तदाब किती असायला पाहिजे?

 
 
 
 

14. इंग्रजांविरुद्ध लढताना टिपू सुलतानला श्रीरंगपटनम येथे … यासाली वीरमरण प्राप्त झाले

 
 
 
 

15. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

4 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.41”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!