Free :

सामान्य ज्ञान Test No.37

1. कोणत्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने अधिकृतरित्या बहिष्कार टाकला होता?

 
 
 
 

2. मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे?

 
 
 
 

3. बहुजन समाज पार्टीचे निवडणूक चिन्ह खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

4. नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

5. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण खालीलपैकी कोणत्या वर्षी लक्षात आला?

 
 
 
 

6. कांदा उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. ब्रिटनच्या संविधानातून खालीलपैकी कोणते तत्व भारतीय संविधानात स्वीकारण्यात आले आहे ?

 
 
 
 

8. रावी नदीचा उगम खालीलपैकी कोठे झालेला आहे?

 
 
 
 

9. कानपूर येथे केंद्र असणाऱ्या 1857 च्या उठावात प्रमुख भूमिका कोणाची होती?
1) तात्या टोपे
2) नानासाहेब
3) बहादुर शाह जफर

 
 
 
 

10. राष्ट्रपतींचे वेतन खालीलपैकी कोणत्या निधीतून केले जाते?

 
 
 
 

11. गोदावरी नदी ही ………. नदी आहे.

 
 
 
 

12. निवासी क्षेत्रात दिवसा …. पेक्षा जास्त आवाज हा ध्वनी प्रदूषण मानला जातो

 
 
 
 

13. कडू चव ही कशाची ओळख आहे ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने ‘रावबहादूर’ ही पदवी दिली होती ?

 
 
 
 

15. प्रसिद्ध गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

6 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.37”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!