Free :

सामान्य ज्ञान Test No.31

1. चेतापेशींचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते ?

 
 
 
 

2. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे ?

 
 
 
 

3. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही ?

 
 
 
 

5. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

6. जपान : येन : : कॅनडा : ?

 
 
 
 

7. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे ……. वे तीर्थकर होते.

 
 
 
 

8. वृत्तपत्र व त्यांचे संपादक यासंबंधी योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) सुधारक 2) वंदे मातरम 3) रास्त गोफ्तार
गट B – a) अरविंद घोष b) दादाभाई नौरोजी c) आगरकर

 
 
 
 

9. पर्यायातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

10. बैसाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

 
 
 
 

11. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास शुक्लपक्ष म्हणतात.
विधान 2) पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या पंधरवाड्यास कृष्णपक्ष म्हणतात.

 
 
 
 

13. घटना समितीत दर ….. लोकसंख्येच्या मागे एक सदस्य देण्यात आला होता.

 
 
 
 

14. वर्गीकरण करताना केलेल्या तीन मूलद्रव्याच्या गटाला ……. असे म्हणतात.

 
 
 
 

15. स्थापना वर्ष सांगा.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

9 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.31”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!