सामान्य ज्ञान Test No.10General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे ? वीस पंधरा तीस पंचवीस 2. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली ? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन यापैकी नाही. लॉर्ड डलहौसी 3. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा. 1936 मुंबई 1935 कोलकाता 1932 नागपूर 1935 मुंबई 4. योग्य विधान निवडा. पंतप्रधान हे भारताचे प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. सरन्यायाधीश हे भारताचे प्रथम नागरिक असतात. उपराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. 5. खाण्याचा सोडा म्हणजे – सोडियम क्लोराईड सोडियम ऑक्साइड सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट 6. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ …… वर्षाचा असतो. सहा एक पाच तीन 7. चुकीचा पर्याय निवडा. धुळे – ज्वारीचे कोठार नाशिक – द्राक्षांचा जिल्हा सर्व पर्याय योग्य आहेत. नागपूर – संत्र्याचा जिल्हा 8. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 356 360 370 352 9. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो ? नऊ आठ अकरा दहा 10. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 26 44 36 34 11. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 25 जानेवारी यापैकी नाही. 17 सप्टेंबर 12. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा. भारत पॅरिस न्यूयॉर्क जिनिव्हा 13. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली. 1955 1926 1927 1932 14. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक यापैकी नाही. 15. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ? हायड्रोक्लोरिक आम्ल सायट्रिक आम्ल फॉर्मिक आम्ल नायट्रिक आम्ल Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15
14 right
13 marks
15/15