Free :

सामान्य ज्ञान Test No.02

1. चौरी चौरा घटनेने खालीलपैकी कोणते आंदोलन संपुष्टात आले ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ?

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. राज्यसभेची सदस्य संख्या किती असते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. राज्य राखीव पोलीस बलाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. राजर्षी शाहू महाराजांचे मुळ नाव ………….. हे होते.

 
 
 
 

7. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो ?

 
 
 
 

8. ………… यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते.

 
 
 
 

9. ………….. या ठिकाणी भारताने 1974 साली अणुचाचणी केली.

 
 
 
 

10. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार ……….. यांना असतो.

 
 
 
 

11. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. जीवनसत्व …… च्या अभावी रातांधळेपणा होतो.

 
 
 
 

14. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे ?

 
 
 
 

15. मास्को ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

49 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!