समाजसुधारकांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांचे कार्य या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुणे नाशिक सातारा कोल्हापूर 2. महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ? संत गाडगेबाबा महात्मा गांधी यापैकी नाही आण्णा हजारे 3. ………….. यांनी महाराष्ट्रात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. औंधचे पंतप्रतिनिधी सयाजीराव गायकवाड शाहू महाराज प्रतापसिंह महाराज (सातारा) 4. महात्मा फुले यांनी ……….. पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कसबा बुधवार सदाशिव शुक्रवार 5. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? विनोबा भावे यापैकी नाही. रघुनाथ धोंडो कर्वे साने गुरुजी 6. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. वि.रा.शिंदे महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर वासुदेव बळवंत फडके 7. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. यापैकी नाही. समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 8. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक बंडोजी वाळेकर माणिक बंडोजी ठाकरे माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी ठाकूर 9. योग्य विधानाचा पर्याय निवडा. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध वि.रा.शिंदे यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध सावित्रीबाई फुले यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी आवाज उठवला. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध लोकमान्य टिळक यांनी आवाज उठवला. 10. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री पंडित गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले 11. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ? 1906 1911 1912 1907 12. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? दिलेले सर्व असहकार वैयक्तिक सत्याग्रह होमरूल 13. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी 14. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? जालना औरंगाबाद नाशिक बीड 15. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. डॉ.आनंदी जोशी पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15