समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्याGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारक – महत्त्वाचे स्थळे,सनावळ्या या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले लोकमान्य टिळक 2. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1896 1902 1895 1891 3. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. 1919 1918 1910 1920 4. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली. 1906 1901 1912 1908 5. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला. 17 23 20 29 6. योग्य विधान निवडा. विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 7. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1846 1852 1848 1856 8. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? पुणे सातारा अमरावती नाशिक 9. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1995 1912 1865 1873 10. समाजसुधारक आणि त्यांचे जन्मस्थळ यासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. राजर्षी शाहू महाराज – कोल्हापूर न्यायमूर्ती रानडे – नाशिक लोकमान्य टिळक – पुणे महात्मा फुले – पुणे 11. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना ……….. येथे केली. महाराष्ट्र कोलकाता उत्तर प्रदेश गुजरात 12. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. पुणे सातारा अलिबाग महाड 13. स्थापना वर्ष सांगा. रामकृष्ण मिशन 1828 1897 1888 1891 14. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह ……….. येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूर नाशिक मुंबई कोल्हापूर 15. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1938 महात्मा फुले 1942 महात्मा गांधी 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/13
8
15
10
11/15
11/9