भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतीय राज्यघटना : महत्वाचे दिनांक- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. नेहरूंनी उद्देशपत्रिका केव्हा लिहिली ते पर्यायातून निवडा. 10 जानेवारी 1950 यापैकी नाही. 10 जानेवारी 1947 10 जानेवारी 1949 2. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी पंडित नेहरू 3. योग्य पर्याय निवडा. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1945 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1948 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. राजमुद्रेला घटना समितीची मान्यता 26 जानेवारी 1952 रोजी मिळाली. 4. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. एच.सी.मुखर्जी पंडित नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद 5. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 15 29 24 9 6. कायदा दिवस किंवा संविधान दिवस म्हणून …….. हा दिवस पाळला जातो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 26 मे 26 नोव्हेंबर 7. खालीलपैकी कोणती घटना 26 जानेवारी 1950 या रोजी घडलेली नाही ? राजमुद्रेला घटना समितीची मान्यता राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता राज्यघटनेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात 8. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 22 जुलै 1947 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1950 9. 26 नोव्हेंबर 1949 रोजी …….. मसुदा समितीची निर्मिती झाली. राज्यघटना संमत झाली. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झाली. पहिल्या राष्ट्रपतीची निवड झाली. 10. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 29 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1968 22 जुलै 1950 Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6 mark
7marks sir
7marks sir
Very good
9/10
9mark
9/10
9/10
9
9